Posts by admin
जीवन त्यांना कळलें हो
‘मी एस्एम् ‘ ही एस. एम. जोशी यांची आत्मकथा आहे. यंदा 12 नोव्हेंबरला त्यांच्या वयाला 80 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या मित्रांनी त्यांना आपल्या जीवनाची कहाणी सांगायला लावले आहे.…
एका मोर्चाची गोष्ट
… मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या…
आणि हे आपणास माहीत आहे का?
…की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात…? …की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही…? …की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे…? …की पत्त्यांतील…
अध्यक्षीय भाषण
हा ‘पु. लं. च्या ‘इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४’ येथील अध्यक्षीय भाषणाचा काही भाग आहे…. इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील ‘गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी’ असं म्हटलंय. या गतिमान…
समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर.
“घाबरू नका-मारा बुक्की.” मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली. “असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो.” “वा हॅ हॅ…” माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच…
छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा…
महाराष्ट्राचा व्हॅलेंटाईन
‘प्रेमदिना’निमित्त सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख. प्रवीण टोकेकर अर्थात दस्तूरखुद्द ‘ब्रिटिश नंदीं’नी लिहिलेला. पु.लं. – सुनीताबाईंचं नातं इतक्या हळुवारपणे सांगणाऱ्या त्यांच्या शब्दांना कुर्निसात!….. उन्हाचा झळझळीत पट्टा इथं आतपर्य़त येतो.…
दशक चौथा – नवविधाभक्तीचा
॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४॥ समास पहिला : श्रवणभक्ति ॥ श्रीराम ॥ जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था । अध्यात्मविद्येच्या…
आपण सारे भारतीय आहोत!
… प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत…
रंग माझा वेगळा (प्रास्ताविक-पु. ल.)
सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता.…
आठ आण्यातलं लग्न
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे १२ जून या दिवशी निर्वतले, योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली…


