Posts by admin

कोल्हा आणि कोंबडा

एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत…

जुने झाड उपटून पुन्हा लावले

एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते. त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत. एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली. त्याला फळे इतकी आवडली की, त्याने…

गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले,…

दोन कोंबडे

एकदा एका उकीरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध जुंपले. एका कोंबड्याने दुसर्‍या कोंबड्याला खूप जखमी केले. त्या कोंबड्याला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून ‘मी लढाई जिंकली’, ‘मी लढाई…

धनगर व्यापारी झाला होता

एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास…

देव आणि प्रवासी

एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका…

देव आणि नास्तिक मनुष्य

एकदा एक नास्तिक मनुष्य देवाची खोडी करण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्याने आपल्या हातात एक चिमणी लपवून ठेवली होती. तो देवाला म्हणाला, ‘हे देवा, माझ्या हातातली वस्तु जिवंत आहे की मृत ते…

बोधकथा – यशाचे गमक

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली. या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली. या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन…

हरिश्‍चंद्र

सूर्यवंशी राजा हरिश्‍चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली. वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला; पण सोबत एक अट घातली. वरुण म्हणाला, “हरिश्‍चंद्रा, मी मागेन…

बौद्धावतार

ही कथा वैशंपायन ऋषींनी जनमेजयाला सांगितली. एकदा सर्व राक्षस गुरू शुक्राचार्यांकडे गेले. पृथ्वीचे व स्वर्गाचे राज्य जिंकण्यासाठी काय करावे, असे ते विचारू लागले. तेव्हा राक्षसांचे वास्तव्य पाताळात होते. गुरू शुक्राचार्यांनी…

हयग्रीव अवतार

हयग्रीव म्हणजे घोड्याचे मस्तक. नृसिंहावतारात भगवंतांनी हिरण्यकश्‍यपूचा नाश केला, अशी कथा आहे. हयग्रीवावताराची ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जनमेजयाला सांगितली ती अशी – भगवंतानी नुकतीच सृष्टी निर्माण केली होती. त्यानंतर…

भविष्यवादी

स्वतःस फार मोठा भविष्यवादी समजणारा एक गृहस्थ रस्त्यात उभा राहून भविष्य सांगत असे व हरवलेली वस्तू कुठे सापडेल ते सांगत असे. एके दिवशी असाच तो आपले काम करीत असता एक…