अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं याला गरम शिणगार सोसंना ह्याचा आधाशाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा हितं शाहिरी लेखणी पोचंना हितं वरण भाताची गोडी रं, नको…
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी कितिदा आलो, गेलो, रमलो रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी कधि तिने मनोरम…
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे…
आकाशी झेप घे रे, पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव, माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या, घेसी आसरा घर कसले ही तर कारा विषसमान मोती…
आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आजवरी यांना किती…
आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार आल्या…
उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ? जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ? कसा सूर्य अंधाराच्या…
This website uses cookies to improve your experience. If you continue to use this site, you agree with it.